दिवसा मागून दिवस जातो रात्र राहते वैऱ्याची. शब्द मुके होतात जेव्हा डोळ्यातून गंगा वाहती. अबोल जरी असले तरी खूप काही बोले. शब्द अपुरे पडती तेव्हा नयनाचा ताफा चाले.
No comments:
Post a Comment